ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे

*ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे* चोपडा प्रतिनिधी : अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टींसाठी साधना आवश्यक असते.आणि साधना ध्यासाशिवाय फलद्रुप होत नाही.परिणामी ध्यास हाच यशापर्यंत जाण्याचा मार्ग ठरतो.सारे प्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी दि.१३एप्रिल २०२५ रोजी चोपडा येथे संपन्न झालेल्या आयडियल इंग्लिश अकॅडमीनेआयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी…

एरंडोल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

एरंडोल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी एरंडोल:-येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हास्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार…