कलिंगड ने दिली अर्थगती..समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची दशसूत्री!शेतीतून आत्मनिर्भतेकडे.दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..
चिपळूण प्रतिनिधी– शेती आतबट्ट्याची..शेतीत आता काही राम उरला नाही.. वर्षभर राबवून एक भात पीक मिळवायचं ते देखील पुरेसे नाही. यामुळे दोन दशकापूर्वीपासून लोक वेगाने शेती सोडू लागले आणि महानगराकडे धाव घेते झाले. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर दिशान्तर संस्थेने एका तपापूर्वी हाती घेतलेल्या उपजीविकेच्या कामाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. शेतीतून महिला शेती गटांनी लक्षवेधी उलाढाल केली. तर…