*चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे जाचाला कंटाळून एरंडोल येथील विवाहितेने संपवली आपली जीवनयात्रा ……!*
*चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे जाचाला कंटाळून एरंडोल येथील विवाहितेने संपवली आपली जीवनयात्रा ……!* एरंडोल प्रतिनिधी – सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या परिसरात राहणाऱ्या मनिषा सागर सोनार,वय ३४ वर्षे या विवाहित महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर सिलींगच्या कडीला अडकवलेल्या दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपल्याची घटना ४ जून २०२५…