एका आदिवासी परिवारातील विजेच्या धक्क्याने  ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू . तर दीड वर्षाची दुर्गा नावाची चिमुरडी बचावली…..!

एका आदिवासी परिवारातील विजेच्या धक्क्याने  ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू . तर दीड वर्षाची दुर्गा नावाची चिमुरडी बचावली…..! एरंडोल – तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या धक्क्याने एकाच आदिवासी कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट २०२५ रोजी बुधवारी सकाळी उघडकीस आली.विशेष हे की शेतमालक बंडू युवराज पाटील रा.वरखेडी हे स्वतः बुधवारी सकाळी शेतावर गेले असता त्यांच्या…

अंजनी धरण ९० टक्के भरले. एरंडोल धरणगाव परिसरासाठी गुड न्यूज…!

अंजनी धरण ९० टक्के भरले. एरंडोल धरणगाव परिसरासाठी गुड न्यूज…! एरंडोल प्रतिनिधी :- एरंडोल व धरणगाव तालुक्यासाठी लाईफ लाईन असलेले अंजनी धरण ९० टक्के पाण्याने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे त्यामुळे ३५० क्यूसेक्स ने अंजनी नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी…