*संस्कारांची गंगोत्री कविताच : प्रा.वा. ना.आंधळे*
*संस्कारांची गंगोत्री कविताच : प्रा.वा. ना.आंधळे* पारोळा प्रतिनिधी – संस्कार हा मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग असून संस्काराने मानवी जीवनाला मूल्य प्राप्त होते.माणूस हा संस्कारांनी ओळखला जातो.ही संस्कारांची खाण कविता या साहित्य प्रकारातून मानवी आयुष्यात आलीय.ती कशी हे अनेक कवनांचे दाखले देत एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूल आयोजित मराठी…