” मोबाईलच्या विडख्यात अडकलेल्या तरुणाईला वाचन संस्कृती कडे वळवण्यासाठी ” *मानवतावादी विचारवन्त डॉ.म.सु.पगारे यांचे ग्रंथदान*
” मोबाईलच्या विडख्यात अडकलेल्या तरुणाईला वाचन संस्कृती कडे वळवण्यासाठी “ *मानवतावादी विचारवन्त डॉ.म.सु.पगारे यांचे ग्रंथदान* बहाळ : मोबाईल या घटकामुळे विद्यार्थी वर्ग वाचनापासून लांब चाललाय. वाचन संस्कृतीने अनेक विदवत व प्रज्ञावन्त समाजाला दिले असून त्यामुळे समाज सुजाण व सजग झाल्याचे सर्वश्रुत आहे.मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या वर्तमान पिढीतल्या तरुणांमध्ये वाचनाभिरुची रुजू करावी या दुरदृष्टीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी