*एरंडोल तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत ‘ हयात प्रमाणपत्र ‘ देणे बंधनकारक,अन्यथा मानधन थांबणार…………!*
*एरंडोल तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत ‘ हयात प्रमाणपत्र ‘ देणे बंधनकारक,अन्यथा मानधन थांबणार…………!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आणि केंद्र सरकारच्या विविध निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी आपले ‘ डिजिटल हयात प्रमाणपत्र ‘…