*संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे*
*संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे* धरणगाव प्रतिनिधी :–संगीताचा जन्म झाला नसता तर गितंही जन्माला आली नसती.या दोन्ही गोष्टी जन्माला आल्या नसत्या तर मानवी जीवन आणि मानवी मन यांना रुक्षता आली असती.मानवी आयुष्य सकारात्मकतेला मुकलं असतं. असे सांगत संगीताची व गीताची शक्तीस्थाने सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी सप्रमाण कथन केली.काल दि.१०.ऑगस्ट२५रोजी