ब्रह्माकुमारीज् राजयोगाने आत्मिक शांती मिळते आमदार अमोल पाटील यांचे प्रतिपादन…… अमरनाथ गुफा प्रतिकृतीचे हजारो भविकांनी घेतले दर्शन ब्रह्माकुमारीज् आयोजित अमरनाथ महोत्सवाची सांगता…
ब्रह्माकुमारीज् राजयोगाने आत्मिक शांती मिळते आमदार अमोल पाटील यांचे प्रतिपादन…… अमरनाथ गुफा प्रतिकृतीचे हजारो भविकांनी घेतले दर्शन ब्रह्माकुमारीज् आयोजित अमरनाथ महोत्सवाची सांगता… एरंडोल प्रतिनिधी- एरंडोल येथे ब्रह्माकुमारीज् संस्थेने हजारो नागरीकांच्या जीवनात आणलेले परिवर्तन राजयोगामुळे शक्य झाले असून त्यामुळे आत्मिक शांती मिळणे असे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले. अमरनाथ महोत्सवातील सांगात समारोहात ते बोलत होते.